Saturday 18 February 2017

दासबोध रामदास स्वामी‎

दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.


  1. दासबोध/दशक पहिला - स्तवनांचा
  2. दासबोध/दशक दुसरा - मूर्खलक्षणांचा
  3. दासबोध/दशक तिसरा - सगुणपरीक्षा
  4. दासबोध/दशक चौथा - नवविधाभक्तीचा
  5. दासबोध/दशक पांचवा - मंत्रांचा
  6. दासबोध/दशक सहावा - देवशोधनाचा
  7. दासबोध/दशक सातवा - चौदा ब्रह्मांचा
  8. दासबोध/दशक आठवा - मायोद्भवाचा
  9. दासबोध/दशक नववा - गुणरूपाचा
  10. दासबोध/दशक दहावा - जगज्योतीचा
  11. दासबोध/दशक अकरावा - भीमदशक
  12. दासबोध/दशक बारावा - विवेकवैराग्यनाम
  13. दासबोध/दशक तेरावा - नामरूप
  14. दासबोध/दशक चौदावा - अखंडध्याननाम
  15. दासबोध/दशक पंधरावा - आत्मदशक
  16. दासबोध/दशक सोळावा - सप्ततिन्वयाचा
  17. दासबोध/दशक सतरावा - प्रकृतिपुरुषाचा
  18. दासबोध/दशक अठरावा - बहुजिनसी
  19. दासबोध/दशक एकोणिसावा - शिकवणनाम
  20. दासबोध/दशक विसावा - पूर्णदशक

No comments:

Post a Comment